कधी आनंदाने तर कधी दुःखाने भरलेले आहे.
येथे आपण सारेच कलाकार आहोत.
दिग्दर्शक म्हणजे नियती
सगळं तर ती नियती आणि आपले कर्म ठरतात.
आपण फक्त कठफुतली बाहुल्या आहोत.
कधी आनंदाचे चित्रीकरण तर कधी दुःखाचे चित्रीकरण जो रोल देईल तो रोल त्या क्षणाला करायचा.
ओठावर हसू ठेवून डोळ्यात आसू ठेवून
आनंदाने जगतो दाखवायचे.
दुःखाने भरलेल्या आयुष्यात ही हसून
जगायचे.
आनंदाने भरलेल्या आयुष्यात ही दोन अश्रू ढाळून जगायचे.
चांगले कर्म करा चित्रपटाचा शेवट चांगलाच होईल
वाईट कर्म करा चित्रपटाचा शेवट वाईटच होईल.
म्हणून आयुष्यचा चित्रपट चालू आहे तोवर चांगले कर्म करावे
चित्रपटचा शेवट चांगलाच होईल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️