जो तो पैसा प्रतिष्ठेत साठी असत्याचा
वापर करत आहे.आपल्याच जन्मदात्या ना फसवत आहे. नातलगांना फसवत आहे.
असत्यचा जयजयकार होत आहे.
त्यांच्याच परिणाम निसर्गावर होत आहे.
तो हि बदलत आहे.
माणूस माणूसकी सोडून वागत आहे.
असत्याचे चटके सर्वत्र बसत आहे.
माणसातील माणुसकी हरवली आहे.
असत्याचाच विजय होतो आहे.
त्यामुळे सत्य घाबरून जगत आहे.
बघावे तेथे असत्याची दादागिरी चालली आहे.सत्याला वाचा असून हि असत्यामुळे सत्य मुके झाले आहे.
असत्याचे घोर कलियुग चालू आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️