आपले खेळ खेळत असतात.
परिस्थिती चुकीची होती.
कि नियतीनेच असे मांडले असेल
आपण मात्र परिस्थितीला दोष देतो.
दोष कोणाचा ही असो
नियतीच सर्व खेळ खेळते.
किती ही आपण सरळ फासे टाकले
तरी नियती समोर व परिस्थिती समोर
आपले काहीच चालत नाही.
परिस्थिती चुकीची होती.
आपण बोलून मोकळे होतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️