असं सुध्दा म्हणता येत.
परिस्थिती बरोबर होती
असं सुध्दा म्हणता येत.
आपण ठरवायचं
नेमकं काय करायचं
परिस्थिती समोर हतबल
होऊन जगायचं का
परिस्थिती बदलून जगायचं
दोन्ही आपल्याच हातात आहे.
आपलेच विचार बदलले
तर परिस्थिती नक्कीच बदलते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️