काय भरोसा ठेवायचा कोणावर
तोंडावर एक पाठीमागे एक बोलतात
आपलंच ऐकून आपल्याच माघारी
आपली चेष्टा मस्करी करतात.
काय म्हणून विश्वास ठेवायचा
सरड्या सारखे रंग बदलणारे
माणसांची जात आहे.
लोक आयुष्यभराची जवळी
क्षणात तोडतात
आपल्या सोबत लोकांनी बदलून
नातं तोडण्यापेक्षा
आपणच दोन हात राखून
राहावं सर्वात चांगल असतं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️