ना तुझ्या नशीबाचा होता.
ना तुझ्या कर्मांचा होता.
जे होतं ते तू स्वीकारले होते
जे होतं त्यात तू समररस झाली होती.
तू स्वतःला दोष देऊ नकोस.
ना तुझ्या नशीबाला कर्माला दोष देऊस.
जे घडायचे ते घडले.
जे आहे ते आता स्वीकारून
पुढे चल ग राणी
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️