बदलताना पाहिले आहे.
हातातून वाळू निसटावी तसे
जोडलेले लोक बदलतात.
क्षणात नाते तोडून जातात.
मनाची पर्वा करत नाही.
क्षणभर विचार सुध्दा करत नाही.
बुध्दीचा वापर जरा जास्तच करतात.
लोकांचा विकास झाला चार पैसा हाती आला. तसं तो बदलू लागला.
दिल्या घेतल्या वचनांना सुध्दा विसरतात.
आपल्या हाताचे मीठ अळणी म्हणून सोडून द्यावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️