स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागते.
बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे लागते.
स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा असतो.
मी माझं स्वप्न पूर्ण करणारच असा आत्मविश्वास हवा.
स्वप्न पूर्ण होईपर्यंत बऱ्याच गोष्टींना आळा घालून आहुती द्यावी लागते.
तेव्हा कोठे जाऊन स्वप्न पूर्ण होण्यासाठी तयार होतात.त्यात पण एखादं स्वप्न तुटते.
वाईट न वाटून घेता. टेंशन न घेता जेवढी स्वप्न पूर्ण झाली तो आनंद मानून
पुन्हा नव्याने स्वप्न बघून पूर्ण करण्यासाठी तयार व्हायचं असतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️