सत्य सत्यच असते.देवाच्यादारी सुध्दा सत्याचाच विजय होतो.
सत्याला नसते मरण सत्याला घाबरणे माहित नसते. सत्याचा विजय होतोच. सत्य कायम सत्य असतं. म्हणून नेहमी सत्य बोलावे सत्यातच जगावे.
असत्याला कधीच सोबत करू नका.असत्य हा क्षणभरासाठी आनंद देऊन जाईल आणि
कायमच दुःख देऊन जाईल. क्षणभराच्या आनंदासाठी आयुष्यभर दुःख सोसण्या पेक्षा
सत्यात जगावे सत्यात मरावे.
किर्तीरुपी मागे उरावे.....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️