प्रेम केलं होतं..
नियतीने मात्र आपल्या
प्रेमावर अन्याय केला..
खऱ्या प्रेमाला न्याय न देता
अन्याय देऊन आपल्याला विभक्त केलं..
हा ग कसला न्याय नियतीचा
आता जीवनाच्या कातरवेळी
तरी नियतीने न्याय करावा.
आता या कातरवेळी
काहीच इच्छा नाही..
एकदा तुला भेटावे बघावे
असे वाटते ती इच्छा पूर्ण व्हावी.
नियतीने आपली भेट घडवून आणून आपल्यावर न्याय करा
एवढीच इच्छा आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️