आपण लिहिलेच नाही.
नयनांनी नयनांची भाषा
अवगत होती.
नयनांनी नयनांशी
दोघे बोलत होतो.
अबोल असे ते प्रेम होते.
अबोल अशी त्यांची भाषा
त्या अबोलातही खूप
सारे समजत होते.
आशा या नयनाच्या
अबोल प्रेमाला पत्रांची
गरज कधी पडली नाही.
अबोल असे प्रेम अबोलच राहिले
आता कातरवेळी आठवण त्यांची येते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️