कधी ओंजळीतून वाहून
जाते कळतच नाही.
दुःख मात्र ठाण मांडून बसत.
जा म्हटलं तरी हलत नाही.
क्षणभर सुखासाठी
मणभर दुःख सोसाव लागत.
सुख हे हवा च्या झोक्यासारखं
येऊन निघून जात.
सुखांची झुळूक छान वाटते.
तो वर दुःखाची लाट येते.
सुख हे असंच असतं
ओंजळीत थोडावेळचं थांबत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️