ये भेटायला या अक्षय्य तृतीया च्या मुहूर्तावर
मागील सगळ्या मतभेदाला देऊन टाक तिलांजली.
आज आंब्याच्या रस आणि पुरणपोळी असते. त्या सारखंच आपण एकत्र येऊन गोडगोड बोलून मतभेद आपले मिटवून देऊ.
किती दिवस आणि का मतभेद ताणशील
ताणून मतभेदांमुळे काहीच होत नाही.
जातील तुटून मग पश्चात्ताप करण्यापेक्षा योग्य वेळी मतभेद मिटवलेल बरं.
अपेक्षा ना तुझ्या आहेत. अपेक्षा ना माझ्या आहेत. मग का मतभेद ताणतोय ग
येशील ना राणी आजच्या मूहूर्तावर भेटायला वाट पाहतो..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️