आता फक्त आपल्या दोघांन
साठी जगायचं म्हणून
झालं गेलं विसरून जायचं
पुन्हा नव्या उमेदीने जगायचं
कोणाला काय बोलायचं बोलू दे.
राणी जगायला साथ मला देशील ना
मला समजावून घेशील ना
प्रेम मला देशील ना
आता झालं किती राहिले
किती गेले चार गेले दोन राहिले
आनंदाने जगायचे आहे.
राहिले दिवस सुखात काढायचे आहेत.
जगाचा विचार करायचा नाही.
पुन्हा नव्या सुरुवात करायची.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️