डोळ्यातून अश्रु गाळण बरं नाही.
एक धडा शिकल्या नंतर
दुसरा धडा आपण शिकवावा
चूक नसताना का बरं ऐकून घ्यावं.
मान मान किती तो द्यावा
नातीगोती तुटतील किती बरं जपावी.
स्वतःला किती त्रास करून घ्यावे.
क्षणभंगुर जीवन आहे.
स्वतःसाठी थोडे लढावे.
स्वतःसाठी थोडे जगावे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️