सत्यावर नसतो विश्वास
असत्य मात्र गावभर हिंडत
सत्य समजून घे रे माणसा
असत्याची करू नकोस साथ
असत्यावर किती दिवस माज करशील
सत्य लपत नाही रे माणसा
सत्य सत्यच असतं ते ताठ मानेने
बाहेर येतच.
सत्याला मरण नसतं.
सत्य कधीच घाबरत नसतं.
असत्य घाबरून जगत
असत्याला कायम मरण असतं.
सत्याच हसू कायम स्वरुपी टिकतं.
असत्याच हसू क्षणभर टिकत.
माणसात जरी असत्याचा विजय झाला.
तरी देवाघरी सत्याचा न्याय होतोच.
सत्याला मरण नाही.
हे लक्षात ठेव रे माणसा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️