खूप त्रास होतो.
खूप कष्ट सोसले होते.
झालं गेलं काढून काही जुने दिवस
परत येत नाही.
भूतकाळात परिस्थिती वर
मात करून
सुखाचे वर्तमान घडवले होते.
भविष्याची काळजी नव्हती.
पण ह्या कोरोनाने घात केला.
सुखाच्या सावलीत अंधार
करून गेला.
आता ना भूतकाळच काही वाटतं
वर्तमान जगायचं म्हणून जगते.
भविष्य काही माहित नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .