ते आपण वेळेवर व्यक्त
करायला हवं होतं वेडू.
दिरंगाईने का होईना
आपण आपल्या घरी
कळवायला हवं होतं.
वेडू आता ती वेळ निघून गेली.
आपल्या हातात आता काही नाही.
आता जसे आहोत तसे
जेथे आहोत तेथे राहायचं आहे.
त्यातच सुख मानायच आहे.
आपल्या गोड आठवणी
मनाच्या एकांतात जपून
ठेवायच्या आहेत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .