किती या वेदना मनाला होतात.
त्यापेक्षा दोन शब्द गोड बोलून
समजूती प्रश्न सोडवावा.
हेवेदावे करत बसलो तर
नातेसंबंध बिघडतात.
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी
सख्खे भाऊ बहिण
असून ही नसल्या सारखे होतात.
एकमेकांचे तोंड पाहत नाही.
एकमेकांच्या जीवावर उठतात.
ह्याचाच फायदा समाज घेतो.
अजूनच आगीत तेल ओतून
आपला फायदा करून घेतो.
म्हणूनच हेवेदावे कशाला हवेत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .