खरं काय खोटं काय नक्कीच समजते.
किती जरी सभ्यतेचा बुरखा घातला तरी
एक दिवस सत्य बाहेर पडते
सभ्यतेचा बुरखा गळून पडतोच.
वाघाच कातडं पांघरली तरी वाघ होता येत नाही.
वाघासारखे वागायला त्यांने कोठे जमते.
म्हणूनच लपलेले चेहरे एक दिवस बाहेर येतातच...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .