ते ध्येय ठरवले की काहीही झालं तरी मागे
हटायचे नाही.
कष्टाला लाजायचे नाही, कोणीची सहानुभूती मिळवायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही,
स्वाभिमान सोडायचा नाही.
यशस्वी होण्यासाठी जो मार्ग अवलंबला आहे. तो किती ही संकटे खाच खळगे येवोत
मार्ग काढत चालत राहायचं.
एकदा का मनाला आणि बुद्धीला सांगितले
मला यशस्वी व्हायचे आहे.
त्यासाठी माझ्या मनाची आणि बुद्धीची व कष्ट करण्याची तयारी आहे.तर मग तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही.
मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मन बुद्धी तयार होत नाही.
जे ध्येय आहे त्या ध्येयावर सहज जात येत.
मग तुम्ही नक्कीच यशस्वी होता.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️®️©️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .