प्रेमाची कबुली कधी दिलीच नाही.
मनातून प्रेम मात्र खूप केलं.
एकमेकांना पहिल्या शिवाय आपल्या करमत नव्हते. त्या प्रेमाला एकतर्फी प्रेम म्हणायचं का ग एकमेकांच्या आयुष्यात परत आलोच नाही. एकतर्फी असले तरी आपलं प्रेम आपण असंच जपून ठेवू ग. तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही ग राणी.
प्रेम माझं खरं होतं तू जेथे कोठे असशील तेथे सुखी राहा.कधी तुला माझी गरज लागली तर नक्कीच मनापासून आठवण काढ मी तेथे असेल तुझ्या मनाला उभारी द्यायला.तू तुझी काळजी घे ग...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .