आपण खेळ मांडायचा
आपल्या मांडलेल्या खेळांचे
नियम ठरवणारी नियती असते.
किती ही जिंकलो किती ही हरलो
तरी शेवटी नियती ठरवते.
कोण जिंकले कोण हरले.
कधी जिंकून ही हरतो.
कधी हरुण ही जिंकतो.
हा नियतीचा खेळ असतो.
शेवटी रिमोट कंट्रोल नियतीच्या
हातात असतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete