त्यांची परंपरा चालू झाली.
राघोबा पेशवेना हवे होते पेशवेपद त्या वेळी होते नानासाहेब पेशवे त्यांचा कट करून त्यांना काढण्यासाठी एक पत्र लिहिले गेले.
त्या पत्रात धरावे होते तेथे आनंदीबाई नी
ध चा मा करून मारावे असा बदल केला.व नानासाहेब पेशवे ना मारण्यात आले तेव्हा नानासाहेब पेशवे ओरडत होते काका मला वाचवा काका मला वाचवा.पण त्यांना कोणीही वाचवू शकले नाही त्यांतच त्यांचा मृत्यू झाला.अजूनही शनिवार वाड्यात काका मला वाचवा असा नानासाहेब पेशवे चा आवाज येतो म्हणतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .